Thursday, May 25, 2023

अ ल क ४ सुख आणि शांती

 


सुख आणि शांती यांच्यात एकदा जोरदार वादविवाद सुरू असतो
माणसाच्या सर्वात जास्त गरज कशाची? यासाठी समर्थन करणारे मुद्दे प्रभावीपणे मांडले जातात, त्यांचं खंडन मंडनही सुरू असतं.सुखं म्हणतं की माणसाला जे जे हवं ते ते म्हणजे भौतिक, अध्यात्मिक गोष्टी मिळाल्या की तो सुखी होतो.त्यानंतर त्याला कांहीच नको असतं.
शांती म्हणते छे छे ते अशक्य आहे.त्याच्याही नंतर त्याला समाधान ( satisfaction) हवं असतं त्याच्या शोधात तो भटकत असतो.ते मिळालं तरच त्याला शांती मिळते.त्यानंतर त्याला कशाचीही गरज रहात नाही.
तात्पर्य -मन शांत असेल तर आपण सर्व सुखाचे धनी असतो.नुसतं सुख मिळून चालत नाही समाधानाची जोड मिळाली तर शांती प्राप्त होते.
                                               शशिकांत घासकडबी, नंदुरबार

No comments:

समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री

  समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री पाहिले ते हरिकथा निरूपण | दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण | सर्व विषयी || ग्रंथराज दासबोधाचे वाचन करत...